अयोध्यापती "श्रीराम" सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू के कर्ता गुरु है।

Wednesday 11 April 2018

#

RAMRASAYAN

Shri Ramrasayan Book Cover Photo

राम रसायन 

प्रभू श्रीरामांच्या कथा आपण सगळेच वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. पिढ्यान् पिढ्या रामायणाने भक्तांना प्रकाशाचा मार्ग दाखविला आहे. अशाचप्रकारे श्रद्धावानांना भक्तीचा मार्ग दाखविणारी प्रभू श्रीरामांची कथा सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी ‘रामरसायन’ मध्ये लिहिली आहे. सर्वांना समजेल अशा अतिशय सोप्या भाषेत प्रत्येक गोष्ट मांडण्यात आली आहे. 

रामायणातील प्रत्येक व्यक्तिमत्वाचे स्वभाव गुणवर्णन बापूंनी अतिशय मोजक्या शब्दांमध्ये चपखलपणे केले आहे. रामाचा धाकटा बंधू श्रीलक्ष्मणाचे स्वभाव वर्णन करताना,
‘‘माझ्या रामाविरुद्ध कुणीही जावो, त्याचा मी पूर्णपणे नायनाटच करीन, ही त्या अनादि अनंत भक्ताची एकमेव धारणा आहे’’, 
इतक्या मोजक्या पण अतिशय सुस्पष्ट शब्दांमध्ये बापूंनी लक्ष्मणाचे संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यांसमोर उभे केले आहे. यामुळेच गोष्ट वाचताना प्रत्येक प्रसंग मनात ठसा उमटवत जातो. त्यामुळेच रामकथा आधी कितीही वेळा वाचली असली तरीदेखील रामरसायन वाचताना या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात.

प्रचंड मोठे रामायण आजच्या काळातील सर्वांसाठी समजण्यास सोपे व्हावे यासाठी बापूंनी रामायणाचे सार या कथारुपाने रामरसायनमध्ये मांडले आहे. आज वेळेबरोबर धावणार्‍या आपल्यातील प्रत्येकाला मोजक्या वेळात सहजपणे रामकथेतील भक्तीचा आनंद या रामरसायनमुळे लुटता येतो. रामरसायनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वर्णन केलेल्या सर्व व्यक्तिरेखांमधून आपल्याला आपली वर्तणूक कशी असायला हवी, कशी असू नये हे बापूंनी आपल्याला रामरसायनमध्ये दाखविले आहे.

हा रामरसायन ग्रंथ हिंदी आणि मराठीमध्ये उपलब्ध असून आपल्याला आंजनेय पब्लिकेशनवेबसाईटवरुन घरपोच मागविता येईल.

आंजनेय पब्लिकेशन पर लिखी हुई प्रस्तावना 

रामरसायन सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी रचित भगवान श्रीराम की जीवणी है मगर यह केवल अनुवाद नहीं है। रामरसायन भगवान श्रीराम की जीवनगाथा जरुर है, परन्तु कुछ हद तक यह घटनाएं हर युग में और सभी मानवों की जिंदगी में घटती हैं। 

हरएक की भूमिका - चाहे वे श्रीराम के सद्गुण हों या रावण की चरित्रहीनता हो, वे हर समय हमारे जीवन में घटते हैं। इन बातों को 'प्रेमप्रवास' (श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज का दूसरा भाग) में समझाया गया है। पाठक इन बातों को अपने जीवन से जोड़कर इन से निरंतर मार्गदर्शन पाता है। 

यह केवल अपनी पत्नी सीता को दुष्ट रावण के चुंगल से छुड़ाने की बात नहीं है। हम भक्तों के लिए मानो भगवान की यह लड़ाई भक्ति को प्रारब्ध के चुंगल से छुड़ाकर वहीँ ले जाने के लिए है जहाँ से वह आई है - भगवान के पास। 

भगवान एक सामान्य इन्सान की तरह जीवन व्यतीत करते हुए, उपलब्ध भौतिक साधनों की सहायता से और कठिन परिश्रम करते हुए पवित्र मार्ग पर चलकर बुराई पर विजय हासिल करते हैं। यह हमारी प्रेरणा के लिए है। यह पवित्र प्रेम, दृढ विश्वास और हनुमानजी के समर्पण के साथ साथ विपरीत परिस्थितियों में होते हुए बिभीषण के अटूट विश्वास के बारे में है। 

इस की वजह से यह एक 'रसायन' है - यह निरंतर पुनरुद्धार एवं वास्तविक शक्ति का जरिया है। एक ओर, यह हमें वानर सैनिक बनने की प्रेरणा देता है, जो भगवान और राजा श्रीराम के भक्त थे, तो दूसरी ओर सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी कहते हैं कि यह रचना दत्तगुरु के चरणों में अर्पण रामगुणसंकीर्तन की पुष्पांजलि है। और यही तो इस रचना की सुन्दरता है। इस रचना में चित्र विस्तृत और गूढ़ हैं जो हमें उन घटनाओं की गहराई तक ले जाते हैं मानो वे घटनाएँ हमारे समक्ष, हमारी जिंदगी में घट रही हैं।

https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=SRRHDL

More About Book
Publisher: Ashirwad Enterprises
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Jul 2008 
Publication Type: Book
Price: Rs.150.00

No comments:

Post a Comment